शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतकऱ्यांची धरपकड सुरू; शंभू-खनौरी सीमेवरील अडथळे काढले; शेतकरी-सरकारमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:54 IST

या सीमेवरील अडथळे काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. सुमारे एक वर्षापासून हा मार्ग बंद होता. आता शंभू सीमेवर उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम व इतर अडथळे काढले जात आहे. 

चंडीगड : हरयाणाच्या सुरक्षा दलांनी शंभू व खनौरी सीमेवरून आंदोलक शेतकऱ्यांना हटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची  धरपकड सुरू आहे. गुरुवारी रस्त्यावरील सिमेंटचे अडथळे काढण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यास मज्जाव करण्यासाठी हे अडथळे ठेवण्यात आले होते.

या सीमेवरील अडथळे काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. सुमारे एक वर्षापासून हा मार्ग बंद होता. आता शंभू सीमेवर उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम व इतर अडथळे काढले जात आहे. 

कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलनसंयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने पंजाब पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.  

काँग्रेसचा आरोपभाजप व आपने   शेतकऱ्यांना  हटवून विश्वासघात केला असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. देशातील ६२ कोटी शेतकरी या पक्षांना कधीही माफ करणार नाहीत, असे ते म्हणाले.

सरकार-शेतकरी चर्चेची सातवी फेरीबुधवारी चर्चेच्या सातव्या फेरीत सरकारकडून च्या वतीने ग्राहक मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनीही प्रतिनिधित्व केले.   

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपPoliceपोलिसGovernmentसरकार