शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:09 IST

Bihar Crime News: गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. राज्यात गुन्हेगार मोकाट असून, गोळीबार, खून यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

बिहार पोलीस दलातील एडीजी एसटीएफ कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना फारशी कामं नसतात. त्यामुळे या महिन्यांमध्ये खुनासारखे गुन्हे अधिक घडतात. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाकडे फारसं गाम नसतं, याचदरम्यान, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं.

त्यांनी पुढे सांगितले की, पाऊस पडताच शेतकरी शेतीच्या कामांमध्ये गुंततात. त्यामुळे खुनासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होतं. बेरोजगारी आणि मोकळा वेळ यामुळे तरुण पैशांच्या मोहापायी सुपारी घेऊन हत्या करण्यासारख्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत आहेत. एडीजी कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, खुनासारखे गुन्हे संपूर्ण राज्यामध्ये घडत असतात. मात्र सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे त्याकडे अधिक लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले.

मात्र आता कुंदन कृष्णन यांनी केलेल्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांजी जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी आणि तरुणांना गुन्हेगारीसाठी दोषी ठरवून पोलीस आपली जबाबदारी टाखू शकताता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस