शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 03:25 IST

नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात उग्र आंदोलन करणारे शेतकरी व हे कायदे राबवायचेच या गोष्टीवर ठाम असलेले केंद्र सरकार यांनी आपापल्या भूमिकांना काहीशी मुरड घालली आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या भूमिकेत बदल घडविण्यासाठी पडद्यामागून अनेक प्रयत्न सुरू आहेत.नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. चक्का जामच्या दिवशी पंजाब, हरयाणा वगळता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला इतर राज्यांत खूप मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर शेतकरी नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. नवीन कृषी कायद्याच्या प्रश्नाचा तिढा लवकरच सुटेल अशी आशा नरेंद्रसिंह तोमर यांनीही व्यक्त केली होती. मात्र पडद्यामागून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत याची माहिती पंतप्रधानांनी उघड केली नव्हती.भाजपचे नेते शेतकरी नेत्यांच्या संपर्कातयासंदर्भात भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपचे काही नेते राकेश टिकैत व नरेश टिकैत यांच्या संपर्कात असून नेमका काय तोडगा काढता येईल याचा वेध घेत आहेत. नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमक्या काय सुधारणा करता येतील याबद्दलच्या आराखड्यावर भाजप नेते पडद्यामागे टिकैत बंधुंशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर