शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 05:32 IST

या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची सुरुवात केली. योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (पीएफआरडीए) ही योजना राबवण्यात येणार आहे.

काय आहेत योजनेच्या अटी?

n१८ वर्षांपर्यंतची सर्व मुले यासाठी पात्र असतील. खाते फक्त मुलांच्या नावाने उघडले जाईल; परंतु त्यांचे पालक पैसे जमा करतील. मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील.

nजवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे उघडले येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म ई-एनपीएसद्वारे देखील उघडू शकतात.

nहे खाते कमीत कमी १००० रुपयांनी उघडता येईल. यात गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल.

nतीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल.

nमुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. मूल १८ वर्षांचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही.