शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 09:33 IST

Flood in North East: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे.

गुवाहाटी: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे. दाेन्ही राज्यांमध्ये सुमारे ४० लाख नागरिक प्रभावित झाले असून पूर स्थितीत सुधारणा हाेण्याचे कुठलेही संकेत नाहीत.

आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. बचाव कार्यात एनडीआरएफच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. आसाममध्ये सुमारे १.५ लाखांहून अधिक लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. पाऊस आणि पुराचे पाणी अनेक ठिकाणी शिरल्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. काही रस्ते वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्रिपुरामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे. पावसाचा जाेर कमी झाल्यामुळे पाणीपातळीत घट हाेत आहे.

ड्राेनद्वारे पूरस्थितीचा घेणार आढावाआसाममधील पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी ड्राेनची मदत घेण्यात येणार आहे. आयआयटी गुवाहाटीने विकसित केलेल्या ड्राेनचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने संस्थेला संपर्क केला आहे. सर्वाधिक फटका असलेला परिसर आणि संपर्क तुटलेल्या गावांचा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशात काेसळधारा- मध्य प्रदेशमध्येही मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. भाेपाळ, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. - राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

राजस्थानात पूर्व माेसमी पावसाने दाणादाणराजस्थानला पूर्व माेसमी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मान्सूनचे आगमन हाेण्यापूर्वीच काही नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. जयपूरसह श्रीगंगानगर, हनुमानगड, जोधपूरसह १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :floodपूरAssamआसाम