शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

महाग रिचार्ज, २ सिमच्या त्रासाने ग्राहक घटले; देशात मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत २.५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 07:50 IST

महाराष्ट्रातील मोबाइल ग्राहक झाले आणखी कमी; नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले.

नवी दिल्ली - देशातील मोबाइल वापरकर्त्यांच्या घटत्या संख्येमुळे टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी २०२१ मध्ये १०८.४५ टक्क्यांवरून २०२५ मध्ये १०३.०२ टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी ५.४३ टक्क्यांनी घटली आहे. याचे मुख्य कारण मोबाइल टॅरिफमध्ये वाढ आणि दोन सीम ठेवण्यात येणारी अडचण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी ग्राहक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दोन सीमकार्ड वापरत असत. परंतु, आता महागडे पॅक आणि कडक नियमांमुळे त्यांनी अतिरिक्त कनेक्शन बंद केले आहे. ट्रायच्या अहवालाून ही माहिती समोर आली आहे.

टेलिडेन्सिटी म्हणजे काय?

टेलिडेन्सिटी म्हणजे प्रती १०० लोकसंख्येमागे मोबाइल कनेक्शनची संख्या. उदाहरणार्थ, राजस्थानची टेलिडेन्सिटी ८०.०३ टक्के आहे, म्हणजेच ८० टक्के लोकसंख्या दूरसंचार सेवांशी जोडलेली आहे किंवा त्यांच्याकडे इतके कनेक्शन आहेत. ग्रामीण भागात यात अधिक घट होत आहे.

कॉल ड्रॉपमुळे जनता त्रस्त : नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले; डेटा स्पीड मिळत नाही. मोबाइल ऑपरेटर्सच्या पायाभूत सुविधांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही.

मोबाइल वापराचे प्रमाण कुठे कमी झाले? 

भारतामध्ये मोबाइल वापराचे प्रमाण (टेलिडेन्सिटी) जून २०२५ मध्ये ८२.१८%  होते, ते जुलै २०२५ मध्ये थोडे कमी होऊन ८२.१६% झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Expensive recharges, dual SIM issues cause mobile user decline.

Web Summary : Telecom companies worry as India sees a 2.5% drop in mobile users. Rising tariffs, two-SIM hassles, and stricter regulations are key factors. Rural areas are most affected by declining teledensity and call drops.
टॅग्स :Mobileमोबाइल