शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

महाग रिचार्ज, २ सिमच्या त्रासाने ग्राहक घटले; देशात मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत २.५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 07:50 IST

महाराष्ट्रातील मोबाइल ग्राहक झाले आणखी कमी; नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले.

नवी दिल्ली - देशातील मोबाइल वापरकर्त्यांच्या घटत्या संख्येमुळे टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी २०२१ मध्ये १०८.४५ टक्क्यांवरून २०२५ मध्ये १०३.०२ टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील टेलिडेन्सिटी ५.४३ टक्क्यांनी घटली आहे. याचे मुख्य कारण मोबाइल टॅरिफमध्ये वाढ आणि दोन सीम ठेवण्यात येणारी अडचण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी ग्राहक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दोन सीमकार्ड वापरत असत. परंतु, आता महागडे पॅक आणि कडक नियमांमुळे त्यांनी अतिरिक्त कनेक्शन बंद केले आहे. ट्रायच्या अहवालाून ही माहिती समोर आली आहे.

टेलिडेन्सिटी म्हणजे काय?

टेलिडेन्सिटी म्हणजे प्रती १०० लोकसंख्येमागे मोबाइल कनेक्शनची संख्या. उदाहरणार्थ, राजस्थानची टेलिडेन्सिटी ८०.०३ टक्के आहे, म्हणजेच ८० टक्के लोकसंख्या दूरसंचार सेवांशी जोडलेली आहे किंवा त्यांच्याकडे इतके कनेक्शन आहेत. ग्रामीण भागात यात अधिक घट होत आहे.

कॉल ड्रॉपमुळे जनता त्रस्त : नेटवर्क समस्या, कॉल ड्रॉप वाढले; डेटा स्पीड मिळत नाही. मोबाइल ऑपरेटर्सच्या पायाभूत सुविधांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही.

मोबाइल वापराचे प्रमाण कुठे कमी झाले? 

भारतामध्ये मोबाइल वापराचे प्रमाण (टेलिडेन्सिटी) जून २०२५ मध्ये ८२.१८%  होते, ते जुलै २०२५ मध्ये थोडे कमी होऊन ८२.१६% झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Expensive recharges, dual SIM issues cause mobile user decline.

Web Summary : Telecom companies worry as India sees a 2.5% drop in mobile users. Rising tariffs, two-SIM hassles, and stricter regulations are key factors. Rural areas are most affected by declining teledensity and call drops.
टॅग्स :Mobileमोबाइल