शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाढवण बंदरामुळे आता जेएनपीटीची क्षमता वाढेल - जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 02:28 IST

कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : वाढवण बंदरामुळे जेएनपीटीवरील भार कमी होईल. त्याचा आर्थिक लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेएनपीटीची वाहतूक क्षमता १० मिलिअन टीईयूने वाढेल, असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी देशातील जहाजबांधणी उद्योगाचा आढावा घेतला. कोरोनामुळे जहाजांवर अडकून पडलेल्या क्रू मेंबर्सना परत आणण्यासाठी राबवलेल्या सर्वात मोठ्या अभियानाची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र जहाजबांधणी मंत्रालयासाठी महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे वाढवण पोर्ट आमच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे नमूद करून ते म्हणाले, तब्बल ९ लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून उभे राहणाऱ्या या बंदरामुळे डहाणू-पालघरसारख्या भागाचाही विकास होईल.६५ हजार ५४५ कोटीवाढवण पोर्टच्या उभारणीसाठी सुमारे ६५ हजार ५४५ कोटी रुपये खर्च होतील. त्यातील १४ हजार ५०० रुपये जीएसटी असेल. देशात सध्या जेएनपीटी, मडगाव, न्यू मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता हे प्रमुख पोर्ट (बंदरे) आहेत.जहाज वाहतुकीस चालना मिळेल. जेएनपीटी बंदरावर मोठ्या प्रमाणावर मालवाहू जहाजे येतात. वाढवण पोर्ट उभे राहिल्यास हा भार कमी होईल. आमच्या अंदाजाप्रमाणे वाढवण पोर्टमुळे जेएनपीटी क्लस्टरची क्षमता जगात वाढेल. जगातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक होणाºया पहिल्या दहा पोर्टच्या यादीत जेएनपीटीचा समावेश होईल.

कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले, आतापर्यंत १ लाख कर्मचाऱ्यांना (क्रू मेंबर्स) चार्टर्ड विमाने, जहाजांवरून नेण्याची जहाजबांधणी मंत्रालयाने केली.