शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

इच्छाशक्तीअभावी निवडणूक सुधारणा दीर्घकाळ प्रलंबित, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:01 IST

प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे.देशातील निवडणूक यंत्रणा व लोकशाही राजवटीचा अभ्यास करून काही विश्लेषक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, सनदी अधिकारी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन व संपादन कुरेशी यांनी केले आहे. या लेखांचे ‘दी ग्रेट मार्च आॅफ डेमॉक्रसी : सेव्हन डिकेड्स आॅफ इंडियाज इलेक्शन' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. देशातील पहिली लोकसभा निवडणूक, आयोगाचे कार्य तसेच आजवर झालेल्या निवडणुकांचा आढावा या पुस्तकात आहे.मनोगतात कुरेशी यांनी म्हटले आहे की, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास अटकाव करणे, निवडणूक आयोगातील नियुक्त्या पारदर्शीपणे होण्यासाठी तसे कायदे करणे, निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणे या गोष्टी अंमलात येणे आवश्यक आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला अनेक पत्रे लिहिली. पण अद्याप या सुधारणा होऊ शकलेल्या नाहीत. लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावणाºया न्यायालयांनी दिलेल्या निकालांमुळेच काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणा अमलात आल्या हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.पैशांचा गैरवापर थांबवामाजी राष्ट्रपती व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला पैशाचा व बळाचा गैरवापर ही चिंताजनक बाब आहे. हे प्रकार रोखले न गेल्यास लोकशाही आपला आत्मा हरवून बसेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारत