शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारत अन् पाकमध्ये अणुकेंद्र माहितीची देवाण-घेवाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 01:17 IST

एकमेकांच्या अणुकेंद्रांवर हल्ला करू नये, असा करार भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये १९८८ साली झाला होता.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने आपापल्या अणुकेंद्रांविषयीची माहिती शुक्रवारी परस्परांना दिली, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या ३० वर्षांपासून अशा माहितीची देवाण-घेवाण सुरू आहे.

एकमेकांच्या अणुकेंद्रांवर हल्ला करू नये, असा करार भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यामध्ये १९८८ साली झाला होता. या कराराची अंमलबजावणी १ जानेवारी, १९९१ पासून झाली. तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी १ जानेवारीला आपापली अणुकेंद्रे व तेथील यंत्रणांची माहिती दोन्ही देश परस्परांना देतात. जम्मू-काश्मीर तसेच सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवाया या प्रश्नांवरून भारत व पाकिस्तानचे संबंध अतिशय तणावाचे बनले असले, तरी दोन्ही देश अणुकेंद्रांसंबंधीच्या कराराचे मात्र व्यवस्थित पालन करत आहेत.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान