शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

"मी आधी शेतकऱ्याचा मुलगा, मग नेता", मोदी सरकारमधील माजी मंत्र्याचा शेतकऱ्यांना पाठिंबा

By मोरेश्वर येरम | Updated: December 18, 2020 20:10 IST

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते.

ठळक मुद्देभाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबाबीरेंदर सिंग यांचा मोदी सरकारला घरचा आहेरशेतकऱ्यांबद्दल बोलणं म्हणजे पक्षाच्या विरोधात बोलणं नाही, बीरेंदर सिंग यांचं विधान

रोहतककेंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे बीरेंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते रोहतकमधील सांपला जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी आपण सरकारविरोधात नसून शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. 

"सर छोटूराम विचारमंचचा मी स्थायी सदस्य आहे. सर छोटूराम यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी मोठं काम केलं होतं. छोटूराम विचारमंचाने शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या विचारमंचाचा मी सदस्य असल्यानं मीही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा आहे", असं बीरेंदर सिंग म्हणाले. 

शेतकऱ्यांची बाजूनं असताना तुम्ही ज्या पक्षाचे सदस्य आहात. त्या पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत. याबाबतही बीरेंदर यांना विचारण्यात आलं. "शेतकऱ्यांचं समर्थन करणं म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणं असा अर्थ होत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा राजकारणापेक्षा मोठा आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझा जन्म झाला आहे. त्यानंतर मी पुढे राजकारणात आलो. त्यामुळे आपल्या मातृभूमीला विसरणं शक्य नाही. शेतकऱ्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे", असं बीरेंदरसिंग म्हणाले. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी बोलायला हवं. चर्चेनेच समस्येवर तोडगा निघतो. सरकारसोबत एक सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण चर्चा करण्याची शेतकऱ्यांनीही तयारी ठेवावी, कारण आंदोलनात ना शेतकऱ्यांचं हित आहे, ना सरकारचं", असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी