शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कॉलेज विद्यार्थी रोज १५० वेळा डोकावतात स्मार्टफोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:41 IST

८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत.

नवी दिल्ली : ‘मला वेड लागले प्रेमाचे' हे टाइमपास या मराठी चित्रपटातील गाजलेले गाणे. त्यातील शब्दांत थोडा बदल करुन ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेड लागले स्मार्टफोनचे' असे म्हणायची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विविध कारणांनी रोज १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात असा निष्कर्ष अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर)ने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.‘स्मार्टफोनवरील अवलंबित्व, त्याच्या खरेदीतील प्रवाह, चंगळवादी वृत्ती : डिजिटल इंडियासाठी चाललेल्या प्रयत्नांचे होत असलेले परिणाम' असा या पाहणीचा विषय होता. त्यासाठी देशभरातील २0 केंद्रीय विद्यापीठांमधील प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.एखादी गोष्टीची माहिती आपल्याला नाही किंवा ती आपण जाणून घेतली नाही, असे या विद्यार्थ्यांना सतत वाटत असते. त्यामुळे ते रोज किमान १५0 वेळा स्मार्टफोनमध्ये डोकावतात, इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहातात. त्याचा त्यांच्या आरोग्य व शैैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत आहे.80% टक्क्यांकडे स्वत:चे फोन८० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे स्वत:चे मोबाइल फोन आहेत. त्यातही विविध अ‍ॅप्लिकेशन व फीचर्ससाठी ते स्मार्टफोन वापरण्यासच प्राधान्य देतात. संगणकापेक्षा स्मार्टफोनवर काम करणे अधिक सोयीचे वाटत असल्यानेही त्याचा वापर अनेक विद्यार्थ्यांकडून होतो.आठ तास फोनवर पडीकपाहणीप्रकल्पाचे प्रमुख मोहम्मद नावेद खान यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी २८ टक्के विद्यार्थी हे केवळ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. बाकीचे विद्यार्थी सोशल नेटवर्किंग साइटवर जाण्यासाठी तसेच गुगल सर्चमध्ये जाऊन अनेक गोष्टींची माहिती व मनोरंजनासाठी स्मार्टफोनमध्ये डोकावतात. 

टॅग्स :educationशैक्षणिकStudentविद्यार्थी