शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 00:51 IST

एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूचे धागे अमली पदार्थांशी जोडले गेल्यानंतर नशा आणि मादक पदार्थांच्या काळ्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. राजपूत प्रकरणात चर्चेत आला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देशात ड्रग्जच्या धंद्याला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्त्वाची संस्था आहे. एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार २०१८-२०१९ मध्ये एनसीबीने जवळपास २५६ किलो हेरॉईन, ३७५ किलो अफू, २.६६ किलो मॉरफीन, ३५१०६ किलो गांजा, ९५० किलो हशीश, २२ किलो कोकेन, २ किलोपेक्षा जास्त मेथाकुआलोन आणि ६० किलोपेक्षा जास्त एमपेथामाईनस पकडले होते. याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७.६० लाख गोळ्या, १०,३०० इंजेक्शन आणि १२८ किलो एफेड्रिन जप्त केले होते. एनसीबीने वेगवेगळ्या सरकारी एजन्सींच्या मदतीने अरुणाचल, बिहार, जम्मू-कश्मीर, झारखंड, मणिपूर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ७८८७ एकरवर उभे अफीमचे बेकायदा पीक नष्ट केले.

गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एजन्सीने यादरम्यान आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा,त्रिपुरा आणि तेलंगणामध्ये ४३०० एकरमध्ये गांजाचे उभे पीक नष्ट केले होते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान १२ महिन्यांत एजन्सीने न्यायालयाच्या माध्यमातून फक्त ६१ प्रकरणांतच शिक्षा दिली. एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात एनसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, वर्ष २०१८ मध्ये नशेच्या पदार्थप्रकरणी देशभरात ४९,४५० प्रकरणांत ६०१५६ लोकांना अटक झाली होती. गृहमंत्रालयाच्या २०१७-२०१८ च्या वार्षिक अहवालानुसार एनसीबीद्वारे ४५ प्रकरणी न्यायालयाने शिक्षा दिली.

टॅग्स :IndiaभारतDrugsअमली पदार्थ