शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 00:51 IST

एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूचे धागे अमली पदार्थांशी जोडले गेल्यानंतर नशा आणि मादक पदार्थांच्या काळ्या कारभाराची चर्चा सुरू झाली आहे. राजपूत प्रकरणात चर्चेत आला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देशात ड्रग्जच्या धंद्याला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची ही महत्त्वाची संस्था आहे. एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात.

गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार २०१८-२०१९ मध्ये एनसीबीने जवळपास २५६ किलो हेरॉईन, ३७५ किलो अफू, २.६६ किलो मॉरफीन, ३५१०६ किलो गांजा, ९५० किलो हशीश, २२ किलो कोकेन, २ किलोपेक्षा जास्त मेथाकुआलोन आणि ६० किलोपेक्षा जास्त एमपेथामाईनस पकडले होते. याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ७.६० लाख गोळ्या, १०,३०० इंजेक्शन आणि १२८ किलो एफेड्रिन जप्त केले होते. एनसीबीने वेगवेगळ्या सरकारी एजन्सींच्या मदतीने अरुणाचल, बिहार, जम्मू-कश्मीर, झारखंड, मणिपूर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये ७८८७ एकरवर उभे अफीमचे बेकायदा पीक नष्ट केले.

गृहमंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार एजन्सीने यादरम्यान आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा,त्रिपुरा आणि तेलंगणामध्ये ४३०० एकरमध्ये गांजाचे उभे पीक नष्ट केले होते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ यादरम्यान १२ महिन्यांत एजन्सीने न्यायालयाच्या माध्यमातून फक्त ६१ प्रकरणांतच शिक्षा दिली. एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात एनसीबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, वर्ष २०१८ मध्ये नशेच्या पदार्थप्रकरणी देशभरात ४९,४५० प्रकरणांत ६०१५६ लोकांना अटक झाली होती. गृहमंत्रालयाच्या २०१७-२०१८ च्या वार्षिक अहवालानुसार एनसीबीद्वारे ४५ प्रकरणी न्यायालयाने शिक्षा दिली.

टॅग्स :IndiaभारतDrugsअमली पदार्थ