शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 08:14 IST

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही.

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : देशात प्रत्येक तिसरे मूल हे कोणत्या ना कोणत्या रूपात कुपोषणाचा बळी ठरले आहे. कुपोषणाचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होत असतो. त्यांचे वजन कमी होते. मात्र, मोदी सरकारच्या राजवटीत तीन वर्षांच्या खालील मुलांच्या कुपोषणात वेगाने घट झाली आहे.

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही. वर्ष २०१६-२०१७ मध्ये कमी वजन व कमी वाढीचे बळी ठरले. मुलांची संख्या कमी होऊन क्रमश: ३३.४ व ३४.७ टक्के राहिली. 

बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासोबत पंतप्रधानांच्या गुजरात राज्यात मुलांच्या कुपोषणाचा स्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात तुलनेत स्थिती काहीशी चांगली आहे; परंतु राज्यातील चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी ३४.१ टक्के वाढ न झालेले व ३०.९ टक्के सामान्यापेक्षा कमी वजनाचे आहेत. 

टॅग्स :BiharबिहारMadhya Pradeshमध्य प्रदेशJharkhandझारखंड