शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 08:14 IST

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही.

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : देशात प्रत्येक तिसरे मूल हे कोणत्या ना कोणत्या रूपात कुपोषणाचा बळी ठरले आहे. कुपोषणाचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होत असतो. त्यांचे वजन कमी होते. मात्र, मोदी सरकारच्या राजवटीत तीन वर्षांच्या खालील मुलांच्या कुपोषणात वेगाने घट झाली आहे.

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही. वर्ष २०१६-२०१७ मध्ये कमी वजन व कमी वाढीचे बळी ठरले. मुलांची संख्या कमी होऊन क्रमश: ३३.४ व ३४.७ टक्के राहिली. 

बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासोबत पंतप्रधानांच्या गुजरात राज्यात मुलांच्या कुपोषणाचा स्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात तुलनेत स्थिती काहीशी चांगली आहे; परंतु राज्यातील चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी ३४.१ टक्के वाढ न झालेले व ३०.९ टक्के सामान्यापेक्षा कमी वजनाचे आहेत. 

टॅग्स :BiharबिहारMadhya Pradeshमध्य प्रदेशJharkhandझारखंड