शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषणाचे बळी, बिहार, झारखंड, मध्यप्र देशात अधिक प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 08:14 IST

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही.

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : देशात प्रत्येक तिसरे मूल हे कोणत्या ना कोणत्या रूपात कुपोषणाचा बळी ठरले आहे. कुपोषणाचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होत असतो. त्यांचे वजन कमी होते. मात्र, मोदी सरकारच्या राजवटीत तीन वर्षांच्या खालील मुलांच्या कुपोषणात वेगाने घट झाली आहे.

वर्ष २०१५-२०१६ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी जवळपास ३६ टक्के कमी वजनाचे होते व कुपोषणामुळे जवळपास ३८.५ टक्के मुलांची वाढ झाली नाही. वर्ष २०१६-२०१७ मध्ये कमी वजन व कमी वाढीचे बळी ठरले. मुलांची संख्या कमी होऊन क्रमश: ३३.४ व ३४.७ टक्के राहिली. 

बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासोबत पंतप्रधानांच्या गुजरात राज्यात मुलांच्या कुपोषणाचा स्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात तुलनेत स्थिती काहीशी चांगली आहे; परंतु राज्यातील चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपैकी ३४.१ टक्के वाढ न झालेले व ३०.९ टक्के सामान्यापेक्षा कमी वजनाचे आहेत. 

टॅग्स :BiharबिहारMadhya Pradeshमध्य प्रदेशJharkhandझारखंड