शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी; सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:08 IST

वकिली परवाना रद्द करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याची तक्रार पांडे यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी सांगितले. एका न्यायाधीशांबद्दल तक्रार करणाऱ्या वकिलाला फटकारताना चंद्रचूड यांनी हे उद्‌गार काढले.

न्या. भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका प्रकरणात दिलेला आदेश अॅड. अशोक पांडे यांना पटला नाही. त्यामुळे पांडे चंद्रचूड यांच्या दालनात गेले. वकिली परवाना रद्द करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याची तक्रार पांडे यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती.

'कायद्याच्या मार्गानेच उपाययोजना करा'

• वकील अशोक पांडे यांनी सांगितले की, मी काही जनहित याचिका दाखल करताना मी याचिकाकर्ता म्हणून न्यायालयात हजर राहिलो होतो. त्यावेळी काही कारणांनी मला दंडही ठोठावण्यात आला.• हा दंडाचा आदेश मागे घ्यावा अशी मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. त्यावर एका न्यायाधीशांनी मला न्यायालयाच्या दालनाबाहेर जायला सांगितले तसेच वकिलीचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला.• पांडे यांनी केलेल्या तक्रारीवर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही तुमच्या प्रश्नावर कायद्यात सांगितले आहे त्याच मागनि उपाययोजना करा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय