शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

'प्रत्येक हिंदूने चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, आम्ही संन्यासी त्यांचा सांभाळ करु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:49 IST

एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला नरसिम्हा सरस्वती यांनी दिला आहे

नवी दिल्ली - स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी देशातील लोकसंख्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांचा सांभाळ करणं शक्य नसेल तर आमच्याकडे सोपवा आम्ही सांभाळ करु असंही त्यांनी म्हटलं आहे. नरसिम्हा यांचा वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. 

नरसिम्हा सरस्वती महाराजांनी म्हटलं आहे की, 'हिंदूंना मी आव्हान करु इच्छितो की जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनप्रमाणे एखादा कठोर कायदा आणत नाही जेणेकरुन इस्लामिक जिहादींच्या संख्येवर नियंत्रण येईल तोपर्यंत हिंदूंना आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. प्रत्येक हिंदूने चार ते पाच मुलं जन्माला घातली पाहिजे. आपण इतकी मुलं सांभाळू शकत नाही असं म्हणणा-यांनी मुलं जन्माला घालून आम्हा संन्याशांककडे सोपवावीत, आम्ही त्यांचा सांभाळ करु. आम्ही त्यासाठी गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचं शिक्षणही पुर्ण करु'.

लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध परिस्थिती निर्माण होईल असंही ते बोलले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करताना सरस्वती महाराज यांनी आरोप केला आहे की, 'काही लोक लोकशाहीचा वापर करत आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपुर्ण जग हिंदूकडून हिसकावण्यात आलं आहे, आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे'.  

टॅग्स :Hinduहिंदू