शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'प्रत्येक हिंदूने चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, आम्ही संन्यासी त्यांचा सांभाळ करु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:49 IST

एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला नरसिम्हा सरस्वती यांनी दिला आहे

नवी दिल्ली - स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी देशातील लोकसंख्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका विशिष्ट समाजाला वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी हिंदूंना चार ते पाच मुलं जन्माला घालण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांचा सांभाळ करणं शक्य नसेल तर आमच्याकडे सोपवा आम्ही सांभाळ करु असंही त्यांनी म्हटलं आहे. नरसिम्हा यांचा वादग्रस्त वक्तव्य करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. 

नरसिम्हा सरस्वती महाराजांनी म्हटलं आहे की, 'हिंदूंना मी आव्हान करु इच्छितो की जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनप्रमाणे एखादा कठोर कायदा आणत नाही जेणेकरुन इस्लामिक जिहादींच्या संख्येवर नियंत्रण येईल तोपर्यंत हिंदूंना आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. प्रत्येक हिंदूने चार ते पाच मुलं जन्माला घातली पाहिजे. आपण इतकी मुलं सांभाळू शकत नाही असं म्हणणा-यांनी मुलं जन्माला घालून आम्हा संन्याशांककडे सोपवावीत, आम्ही त्यांचा सांभाळ करु. आम्ही त्यासाठी गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचं शिक्षणही पुर्ण करु'.

लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध परिस्थिती निर्माण होईल असंही ते बोलले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करताना सरस्वती महाराज यांनी आरोप केला आहे की, 'काही लोक लोकशाहीचा वापर करत आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपुर्ण जग हिंदूकडून हिसकावण्यात आलं आहे, आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे'.  

टॅग्स :Hinduहिंदू