शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांसाठी दररोज हवाई सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 3:58 AM

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.

या योजनेसाठी सहा एअरलाईन्सनी सेवा देण्याचे आश्वासन नागरी उड्डयन मंत्रालयाला दिले आहे. नाशिकच्या ओझरहून दिल्लीसाठी आठवड्यात केवळ तीनच दिवस ‘उडान’चा लाभ मिळेल. या मार्गावर जेट एअरवेजने उडान सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील चार शहरांत सुरू होणाºया उडान सेवेत सर्वाधिक भाडे याच मार्गावर असेल. ओझर-नाशिक व दिल्ली दरम्यानच्या विमानात १६८ सीट असतील.

यातील ४० सीट उडानसाठी आरक्षित असतील व त्यांचे भाडे ३,४६० रुपये असेल. एका अधिका-याने सांगितले की, उडान सेवेच्या अंतर्गत प्रत्येक मार्गावर सीट आरक्षित केलेले आहेत. त्याशिवायच्या सीटसाठी एअरलाईन्स प्रचलित बाजारभावानुसार तिकीट विकणार आहे.या टप्प्यात सर्व शहरांत सहा महिन्यांमध्ये उडान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सरकार यासाठी सुमारे ६२० कोटी रुपये खर्च करणार आहे. यातून उडान-२च्या सर्व विमानतळांवरील मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील.उडानच्या दुसºया टप्प्यात महाराष्टÑातील जळगाव, कोल्हापूर, ओझर-नाशिक व सोलापूरमधून उड्डाणे सुरू होतील. यात जळगावमधून केवळ अहमदाबादच्या दररोजच्या हवाई सेवेसाठी केवळ ट्रूजेटने तयारी दर्शवली. या मार्गावर ७२ सीट असतील व यातील ३६ उडान सेवेसाठी असतील. याचे भाडे २,२३० रुपये असेल. याशिवायच्या सर्व सीटचे भाडे एअरलाईन्स कंपनी बाजारभावानुसार विक्री करू शकणार आहे.