शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

“११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, २०१४ नंतर तर... ”; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:13 IST

Nirbhaya Incident:देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Nirbhaya Incident: १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेत जीव गमावलेल्या पीडितेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

२०१४ पासून बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. अनेक वंचितांना लाभ झाला आहे. आपण असेही म्हणू शकतो की, एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाली आहे. तथापि, २०१२ नंतर जे बदलले नाही ते म्हणजे महिलांची सुरक्षा. आजही आपल्या देशात महिला अत्यंत असुरक्षित आहेत, असे स्पष्ट मत निर्भया वडिलांनी व्यक्त केले आहे. 

सरकारी वकिलांपेक्षा खाजगी वकील अधिक सरस

पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत किंवा पुरावे योग्य प्रकारे सादर करत नाहीत. खूप पैसे असलेल्या गुन्हेगारांकडून खासगी वकिलांना पाचारण केले जाते. सरकारी वकिलांपेक्षा खासगी वकील अधिक सरस ठरतात, असे दोन महत्त्वाचे मुद्दे निर्भयाच्या वडिलांनी सांगितले. या देशात कुणाच्या मुलीला किंवा पत्नीबाबत काही झाले तर आणि मदत करायला जायचे असेल तर कुठेही निश्चिती नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, काही आकड्यांनुसार, २०२२ मध्ये महिलांच्या संदर्भात १४,१५८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ मध्ये १३,९८२ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये हा आकडा ९,७८२ इतका होता, जो त्या वर्षीच्या इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक होता. २०२२ मध्ये अपहरणाचे ३,९०९ गुन्हे आणि बलात्काराच्या १,२०४ घटनांची नोंद झाली. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप