शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

हापूसची युरोपवारी पक्की

By admin | Updated: January 21, 2015 02:17 IST

भारतातून आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय युरोपीय संघटनेने मंगळवारी घेतल्याने ‘हापूस’ या कोकणच्या राजाला २९ युरोपियन देशांची बाजारपेठ पुन्हा खुली होणार आहे.

सात महिन्यांनी उघडले निर्यातीचे दार : भाजीपाल्यावरील प्रतिबंध मात्र कायमलंडन : भारतातून आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय युरोपीय संघटनेने मंगळवारी घेतल्याने ‘हापूस’ या कोकणच्या राजाला २९ युरोपियन देशांची बाजारपेठ पुन्हा खुली होणार आहे.फळबागांवरील कीड आणि रोग प्रतिबंधाचे प्रभावी उपाय भारतात योजण्यात येत असल्याची खात्री पटल्यावर आंब्यावरील आयातबंदी उठविण्याची शिफारस युरोपियन युनियनच्या संबंधित तज्ज्ञ समितीने केली. युरोपियन कमिशन या सामायिक युरोपीय बाजारपेठेच्या सर्वोच्च संस्थेने शिक्कामोर्तब केल्यानंतर येत्या मार्चपासून सुरू होणाऱ्या हंगामात भारतीय आंबे युरोपच्या बाजारांत आयात करण्यास सुरुवात होऊ शकेल, असे युरोपियन युनियनने एका अधिकृत पत्रकान्वये जाहीर केले. (वृत्तसंस्था)ब्रिटनने घेतला पुढाकारभारताच्या फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत युरोपचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. आंब्यावरील आयात बंदी उठावी, यासाठी ब्रिटनने विशेष प्रयत्न केले होते. साहजिकच ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त जेम्स बेवन यांनी या निर्णयाचे स्वागत केले.का आणि कुठपर्यंत होती बंदी ?1भारतातून पाठविल्या गेलेल्या आंब्यांना तसेच कार्ली, पडवळ आणि वांगी यासारख्या काही भाज्यांना कीड आणि अळ््यांचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे बंदी होती. 2ही बंदी डिसेंबर २०१५ पर्यंत लागू होती. फेरआढाव्यानंतर आंबाबंदी उठवली. परंतु भाजीपाल्याबाबत नंतर विचार केला जाणार आहे.