शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिलदार भारत! दुश्मन चीनने मदत मागितली, भारताच्या नौदलाचे विमान लगेचच झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:02 IST

भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. चीनने शोधासाठी दोन जहाजे पाठविली होती, परंतू त्यांना ते सापडत नव्हते.

हिंदी महासागरामध्ये १७ मे रोजी चीनचे जहाज बुडाले आहे. या दुर्घटनेत ३९ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागत नाहीय. यामुळे चीनने भारताकडे मदत मागितली होती. एलएसीवर तणाव असला तरी भारताने माणुसकीच्या नात्याने सर्व वाद बाजुला ठेवून चीनच्या मदतीला नौदलाला पाठविले आहे. 

भारताजवळच्या समुद्रात हे जहाज बुडाले आहे. जशी चीनने मदत मागितली, तशी भारताने केप कोमोरिन नेव्हल बेसवरून P8I हे शोध घेणाऱ्या विमानाला उड्डाणाचे आदेश दिले. भारतीय नौदलाचे हे विमान भारतीय समुद्री क्षेत्रात १६६० किमी पर्यंत गेले होते. तिथेच चीनचे जहाज बुडाले होते. ही जागा मालदीवच्या थोडी पुढे आहे. 

चीनच्या या बुडालेल्या जहाजामध्ये १७ चिनी, १७ इंडोनेशियन आणि ५ फिलीपिन्सचे नागरीक होते. चीनने जहाज कुठे बुडाले याचे लोकेशनही भारताला पाठविले नव्हते. परंतू भारतीय नौदलाच्या विमानाने या जहाजाचे लोकेशन शोधून काढले आहे. तसेच जहाजातील तरंगणाऱ्या साहित्यावरही नजर ठेवली होती. महत्वाचे म्हणजे चीनने या जहाजाला शोधण्यासाठी आपल्या नौदलाच्या दोन जहाजांनाही तैनात केले होते. परंतू, त्यांना शोध लागला नव्हता. 

चीनने मदतीसाठी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, फिलिपिन्स व अन्य देशांमधील दुतावासांना सक्रीय केले होते. तसेच भारताकडे देखील निर्वाणीची मदत मागितली होती. भारतीय विमानाने चीनच्या जहाजांना बुडालेल्या जहाजापर्यंत पोहोचविले आणि मगच पुन्हा माघारी परतले.  

टॅग्स :indian navyभारतीय नौदलchinaचीन