शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 22:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 16 तारखेपासून निवडणूक प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. नियमानुसार 17 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निवडणूक प्रचार बंद व्हायला हवा. परंतु निवडणूक आयोगानं 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधल्या दम दम, बारासात, बसिरहाट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगानं सांगितलं की, पहिल्यांदाच ईसीआय अनुच्छेद 324ला लागू करण्यात आलं आहे. परंतु ही अराजकता आणि हिंसेची पुनरावृत्ती थांबण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेला ते बाधित करतात. विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेवर आयोगानं खेद व्यक्त केला आहे. प. बंगाल सरकारनं अशा समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी आशा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.तसेच ADG CID राजीव कुमार यांनाही गृह मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता गृह मंत्रालयात रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि गृह सचिव यांनाही हटवण्यात येणार आहे. आयोगानं मतदान क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थ्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019