शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई, 9 मतदारसंघांत उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 22:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 16 तारखेपासून निवडणूक प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. नियमानुसार 17 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निवडणूक प्रचार बंद व्हायला हवा. परंतु निवडणूक आयोगानं 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच प्रचारावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधल्या दम दम, बारासात, बसिरहाट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या 9 लोकसभा मतदारसंघात उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी करण्यात आली आहे.निवडणूक आयोगानं सांगितलं की, पहिल्यांदाच ईसीआय अनुच्छेद 324ला लागू करण्यात आलं आहे. परंतु ही अराजकता आणि हिंसेची पुनरावृत्ती थांबण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेला ते बाधित करतात. विद्यासागर यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेवर आयोगानं खेद व्यक्त केला आहे. प. बंगाल सरकारनं अशा समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे, अशी आशा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.तसेच ADG CID राजीव कुमार यांनाही गृह मंत्रालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांना उद्या सकाळी 10 वाजता गृह मंत्रालयात रिपोर्ट सादर करावे लागणार आहेत. प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि गृह सचिव यांनाही हटवण्यात येणार आहे. आयोगानं मतदान क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थ्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घातले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019