शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

सुखवार्ता: अर्थव्यवस्था जोमात, चालू तिमाहीत वाढणार नाेकरभरतीचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:28 IST

उद्योगसमूहांना भासू लागली अधिक मनुष्यबळाची गरज

नवी दिल्ली : देशातील उद्याेगधंदे आणि व्यवसायांची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही मागणी वाढू लागली आहे. ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिमाहीत नाेकर भरती टाॅप गिअरमध्ये राहणार  आहे. कंपन्यांकडून हाेणारी भरती गेल्या १८ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.टीमलीझ एम्प्लाॅयमेंट आउटलूक रिपाेर्टमध्ये कंपन्यांमधील नाेकरभरतीचा आढावा घेण्यात आला आहे. देशातील २१ क्षेत्रांमधील लघू, मध्यम आणि माेठ्या अशा ६५० कंपन्यांमधील मागणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यानुसार ४१ टक्के कंपन्या तिसऱ्या तिमाहीत नाेकरभरती करण्याच्या विचारात आहेत. हे प्रमाण जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ३८ टक्के हाेते, तर गेल्यावर्षी हेच प्रमाण १८ टक्के एवढेच हाेते. अहवालानुसार, कनिष्ठ पातळीवर ३४ टक्के, वरिष्ठ पातळीवर २७ आणि मध्य पातळीवर २४ टक्के भरती करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. गेल्या महिन्यात मॅनपाॅवर ग्रुप एम्प्लाॅयमेंट आउटलूक सर्व्हेमध्येही ऑक्टाेबर-डिसेंबर या तिमाहीत राेजगार भरतीत वाढ हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता.बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ५९, हैदराबादमध्ये ५३, पुण्यात ४६ आणि चेन्नई येथे ४५ टक्के भरती हाेणार असल्याचा अंदाज आहे.आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणीक्षेत्रनिहाय विचार केल्यास आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणी राहणार आहे. आयटी क्षेत्राकडून ६९ टक्के, शैक्षणिक क्षेत्रात ६४ टक्के, फार्मामध्ये ६१, एफएमसीजीमध्ये ५९ आणि ई-काॅमर्समध्ये ५७ टक्के भरती हाेण्याची शक्यता आहे.तिसऱ्या लाटेची भीती झाली कमीकंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बाेलाविण्याची तयारी कंपन्यांकडून हाेत आहे. व्यापक लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याने उद्याेगधंद्यांची गाडी रुळावर येत आहे. सणासुदीच्या काळात मागणीही जाेर धरू लागली आहे. त्यामुळे व्यवसायवृद्धीसाेबतच मनुष्यबळाची मागणीही पूर्ण करण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे.