शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

ईशान्य भारतात भूकंप

By admin | Updated: January 5, 2016 03:28 IST

सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने ईशान्य भारत हादरला. त्यात ९ ठार तर १०० जण जखमी झाले. ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे

इम्फाळ/गुवाहाटी : सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने ईशान्य भारत हादरला. त्यात ९ ठार तर १०० जण जखमी झाले. ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे. लष्कर आणि हवाईदलाने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकेही भूकंपग्रस्त भागात दाखल झाली आहेत. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या तमेंगलोंग जिल्ह्यात होता आणि त्याचे धक्के आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार व झारखंडमध्येही जाणवले. अलीकडील काही वर्षांत आलेल्या सर्वाधिक तीव्र भूकंपांपैकी हा एक होता. मणिपूरमध्ये ज्या सात लोकांचा मृत्यू झाला त्यात ११वर्षीय मुलीचाही समावेश आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीचा भूकंपाच्या भीतीने मृत्यू झाला. गुवाहाटी आणि आसामच्या इतर काही भागांत भूकंपामुळे किमान २० लोक जखमी झाले; तर ३० इमारतींना तडे गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दु:ख व्यक्त करताना आपण गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली असून, भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना केल्याचे सांगितले.