शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:07 IST

देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे.

- कुमार सिद्धार्थइंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे. इंदूर नगरपालिकेच्या मॅराथॉन अभियानामुळे ४० वर्षापासून तयार झालेल्या कचºयाच्या टेकड्यांचे रूप अखेर पालटले आहे. केवळ चार महिन्यात १३ लाख टन दुर्गंधीयुक्त कचºयाचे मोठे ढिगारे आता हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत असून हे स्थान ‘सिटी फॉरेस्ट’ म्हणून विकास पावत आहे. याचे श्रेय जाते ते शहराच्या महापौर मालिनी गौर यांच्या जिद्दीला. त्यांनीच हा संकल्प केला आणि तो पूर्णही करून दाखविला.इंदूर शहराच्या बायपास रोडवर देवगुराडिया क्षेत्रात जवळपास १५० एकरमध्ये पसरलेल्या टेचिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून शहराचा कचरा जमा केला जात होता. दरवर्षी यामध्ये भर पडत तो तब्बल १३ लाख टन होऊन टेकडीचे रुप आले.देवगुराडियाच्या ट्रेचिंग ग्राऊंडवरील ही कचºयाची टेकडी हटविण्यासाठी मागील वर्षी आॅगस्टमध्ये एक निर्धार केला गेला. यासाठी १७ अर्थ मुव्हिंग मशीन भाड्याने आणली गेली आणि आठ-आठ महिन्याच्या शिफ्टमध्ये १५०-१५० मजुरांच्या मदतीने सतत चार महिने अभियान चालविण्यात आले. मशीन्सच्या मदतीने ट्रेंचिंग ग्राऊंडमध्ये साठलेला कचरा पसरविण्यात आला आणि त्यातील हानीकारक तत्त्व नष्ट व्हावे या दृष्टीने त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या १३ लाख टन कचºयातून जवळपास ४ लाख टन प्लास्टिक वेगळे काढण्यात आले. प्लास्टिकसह, गत्ता, चामडे, धातूंचे तुकडे वेगळे करुन भंगारवाल्यांना विकण्यात आले.कचºयाची टेकडी हटताच जवळपास १०० एकर जमीन रिकामी झाली. या जमिनीला समतल करून ९० एकर भूमीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. कचºयाची समस्या सोडविण्यासाठी नियोजित रूपाने सुरू केलेल्या कामामुळे कचºयाची टेकडी आज छोट्या हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत आहे.>दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये समस्यादेशाची राजधानी दिल्लीतच गाजीपूरसह विविध भागात कचºयाच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. गाजीपूर येथील कचºयाची टेकडी ६५ मीटर उंच वाढली असून आणखी ८ मीटर वाढली तर कुतूबमीनारच्या उंचीपर्यंत पोहचेल. दुसरीकडे पंजाबमध्ये गेल्या १० वर्षाच्या प्रयत्नानंतरही कचºयाचे ढिगारे नष्ट करणे शक्य झाले नाही. या ढिगाºयामुळे भूजलही प्रदूषित झाले आहे.