शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाऊस रखडल्याने महागाई वाढणार

By admin | Updated: June 26, 2014 00:39 IST

भाताचे शेत पाण्याअभावी सुखण्याची स्थिती असून अपेक्षित उत्पादन न झाल्यास महागाई आणखी भडकण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : देशभरात पाऊस रखडल्याने तेलबिया, सोयाबीन आणि भाताचे शेत पाण्याअभावी सुखण्याची स्थिती असून अपेक्षित उत्पादन न झाल्यास महागाई आणखी भडकण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 
गेल्या दहा दिवसांपासून देशात मान्सून एक इंचही पुढे सरकलेला नाही. त्यामुळे पावसाच्या दमदार आगमानानंतर महागाईला लगाम लागण्याची आशा सध्या तरी धूसर झाली आहे.  देशात सर्वदूर पावसाने जोर धरल्याशिवाय अन्नधान्याची महागाई कमी होण्याची चिन्हे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणो आहे. दोन आठवडय़ांपासून भाजीपाला व कांद्याचे दरही भडकले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य टनामागे 3क्क् डॉलर केले आहे. सरकारी गोदामांमधून बाजारात तांदूळ उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारांनी साठेबाजांवर कारवाई करण्याची सूचनाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या आठवडय़ात केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भाजीपाला, डाळी, भाताची लागवड यावर्षी कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आगामी तीन महिन्यात भाजीपाल्याचे भाव तिप्पट होतील, अशी भीती भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष अजय जाखड यांनी व्यक्त केली आहे. 
 
4देशातील सर्वात मोठय़ा आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरापूर्वी किलोमागे 1क् रुपयांचा दर असलेल्या कारले आणि टोमॅटोची आता 25 रुपये किलोने विक्री होत आहे.