शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

DGHS ची औषध विक्रेत्यांना तंबी; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्सची विक्री नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 17:43 IST

आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत

नवी दिल्ली - भारतात अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक औषधांचा दुरुपयोग थांबविण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टरांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या औषधांचे प्रिस्कीप्शन देताना ‘स्पष्टपणे संकेत’ लिहिणे बंधनकार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) यासंबंधित एक आवाहन केले असून देशातील सर्वच मेडिकल कॉलेज, मेडिकल असोसिएशन्स आणि फार्मासिस्ट असोसिएशन्सच्या डॉक्टरांसाठी पत्र जारी केले आहे.

आरोग्य सेवा महानिदेशक डॉ. अतुल गोयल यांनी १ जानेवारी रोजी लिहिलेली तीन पत्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये, डीजीएचएसने फार्मासिस्ट (दवाखानों) संघद्वारे ‘फक्त प्रसिद्ध आणि अभ्यासू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच’ अँटीबायोटिक्स देण्याचे सूचवले आहे. तसेच, इतरत्र ठिकाणी ‘अँटीबायोटिक्सची विक्री बंद करण्याचेही’ त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन नोटमध्ये रुग्णांत आढळून आलेल्या लक्षणाचे वर्णन स्पष्टपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांसाठी अँटीबायोटीक्स किंवा रोगाणुरोधी औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहिण्यात आले आहे. या औषधांचा दुरुपयोग आणि जास्त प्रमाणातील वापर रोखण्यासाठी त्यांच्या वापराचे स्पष्ट कारण किंवा गरज मेन्शन करणं आवश्यक असणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटीक्स औषधांच्या अतिरिक्त वापरावर अंकुश ठेवण्याच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जास्त अँटीबायोटीक्स औषधांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मानवी शरीरात उद्भवणाऱ्या सर्वात मोठ्या १० आजारांपैकी एक कारण ह्या औषधांचा वापर असल्याचंही डब्लूएचओने म्हटले आहे. 

टॅग्स :medicineऔषधंdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय