शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

विकसित भारताचे स्वप्न; NITI आयोगने मुंबईसह या 4 शहरांनी केली निवड, जाणून घ्या योजना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:29 IST

भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे.

NITI Ayog: भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे. यासाठी NITI आयोग देशातील विविध शहरांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोहीम सुरू राबवणार आहे. सुरुवातीला मुंबई, सुरत, वाराणसी आणि वायझॅगच्या आर्थिक परिवर्तनासाठी तयार केलेल्या योजनेवर काम केले जाईल. यानंतर देशातील प्रमुख 20 ते 25 शहरांच्या सुधारणेसाठी काम केले जाईल. 

शहरी आर्थिक नियोजनNITI आयोगाने सांगितले की, पूर्वी ते फक्त शहरांसाठी शहरी योजना तयार करायचे, पण आता शहरांच्या आर्थिक नियोजनावरही काम करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच NITI आयोगाने सुरुवातीला 4 शहरांसाठी आर्थिक योजना तयार करुन वेगाने यावर काम सुरू करणार आहे. NITI आयोग 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियनची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिजन डॉक्युमेंट लवकरच जारी करणार आहेत.

हे व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यापूर्वी केंद्र सरकारने 11 डिसेंबर रोजी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातील तरुणांकडून सूचना मागवल्या होत्या. आत्तापर्यंत NITI आयोगाला भारतातील तरुणांकडून 10 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. AI वापरुन आयोग यावर काम करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये मुंबईचा जीडीपी, म्हणजेच एमएमआर 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली. 6328 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या, MMR मध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलसह 9 महानगरपालिका समावेश आहे. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी