शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

विकसित भारताचे स्वप्न; NITI आयोगने मुंबईसह या 4 शहरांनी केली निवड, जाणून घ्या योजना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:29 IST

भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे.

NITI Ayog: भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे. यासाठी NITI आयोग देशातील विविध शहरांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोहीम सुरू राबवणार आहे. सुरुवातीला मुंबई, सुरत, वाराणसी आणि वायझॅगच्या आर्थिक परिवर्तनासाठी तयार केलेल्या योजनेवर काम केले जाईल. यानंतर देशातील प्रमुख 20 ते 25 शहरांच्या सुधारणेसाठी काम केले जाईल. 

शहरी आर्थिक नियोजनNITI आयोगाने सांगितले की, पूर्वी ते फक्त शहरांसाठी शहरी योजना तयार करायचे, पण आता शहरांच्या आर्थिक नियोजनावरही काम करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच NITI आयोगाने सुरुवातीला 4 शहरांसाठी आर्थिक योजना तयार करुन वेगाने यावर काम सुरू करणार आहे. NITI आयोग 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियनची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिजन डॉक्युमेंट लवकरच जारी करणार आहेत.

हे व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यापूर्वी केंद्र सरकारने 11 डिसेंबर रोजी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातील तरुणांकडून सूचना मागवल्या होत्या. आत्तापर्यंत NITI आयोगाला भारतातील तरुणांकडून 10 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. AI वापरुन आयोग यावर काम करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये मुंबईचा जीडीपी, म्हणजेच एमएमआर 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली. 6328 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या, MMR मध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलसह 9 महानगरपालिका समावेश आहे. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी