शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत संपाचा अधिकार नाही : मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:05 IST

डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये पगारवाढ, कालबद्ध पदोन्नत्ती, पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण, अशा मागण्या होत्या. महिनाभर संप चालल्यानंतर सरकारच्या मागण्यांबद्दल विचार करून निर्णय घेण्याच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला.

डॉ. खुशालचंद बाहेती चेन्नई : डॉक्टरांचे संप हे बेकायदेशीर असून याचे समर्थन करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांना संपाचा अधिकार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. तामिळनाडूमधील शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसाठी आॅक्टोबर २०१९ मध्ये संप पुकारला होता. डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये पगारवाढ, कालबद्ध पदोन्नत्ती, पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण, अशा मागण्या होत्या. महिनाभर संप चालल्यानंतर सरकारच्या मागण्यांबद्दल विचार करून निर्णय घेण्याच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला. संप मागे घेतल्यानंतर सरकारने संपाचे नेतृत्व करणाऱ्या १३५ डॉक्टरांच्या बदल्या केल्या. यातील अनेक डॉक्टरांची सूडबुद्धीने बदल्या करण्यात आल्याचे सांगत त्या रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या सर्व याचिकांवर न्या. व्यंकटेश यांनी एकत्र सुनावणी घेऊन निर्णय दिला.या बदल्या संपाचे नेतृत्व करणाºया डॉक्टरांच्याच असून त्या सूडबुद्धीने केल्याचा दावा न्यायालयाने मान्य केला आणि बदल्या रद्द केल्या. शासनाने डॉक्टरांना टोकाचा निर्णय घेऊन संपावर जाण्यास भाग पाडले, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले.डॉक्टरांच्या याचिका मान्य करतानाच उच्च न्यायालयाने डॉक्टरांनी स्वीकारलेला संपाचा मार्ग चुकीचा असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांना संपावर जाण्याचा किंवा कामावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार नाही, कारण यामुळे सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण याचे बळी ठरतात, असे स्पष्ट केले. नैतिकदृष्ट्याही डॉक्टरांनी संपावर जाणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने ठासून सांगितले. डॉक्टरांचे संप हे वैद्यकशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाविरुद्ध असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.>मागण्या मान्य करण्यासाठी संपावर जाणाºया डॉक्टरांना रुग्णांबद्दल असणारी नैतिक जबाबदारी आणि रुग्णांच्या प्रतिष्ठेचा विसर पडतो. संपावर जाऊन डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी तडजोड करू शकत नाहीत. रुग्ण हे काही खेळणी नाहीत.आरोग्याचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचे जगभरात मान्य करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या उद्देशिकेत तसा उल्लेख आहे.>आरोग्य असणे म्हणजे आजारी नसणे इतकेच नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक हितांचाही यात समावेश होतो. वेळेवर चांगली वैद्यकीय सेवा मिळणे हा आरोग्याच्या अधिकाराचा अविभाज्य अंग आहे.-न्या. व्यंकटेश,मद्रास उच्च न्यायालय