शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

लसीच्या दोन डोसमुळे जीव खरंच वाचतो का?; केंद्राच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 06:57 IST

तिसरी लाट येणार की नाही याविषयी साशंकता असली तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लस हाच उपाय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : तिसरी लाट येणार की नाही याविषयी साशंकता असली तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लस हाच उपाय आहे. पण, लसीमुळे किती बचाव होतो, कोणती लस घ्यावी असे अनेक प्रश्न अजूनही मनात आहेत. त्याची उत्तरे आरोग्य मंत्रालयाने दिली आहेत. जाणून घेऊ दोन डोस घेतल्यानंतर धोका कमी होतो का?

संशोधन काय सांगते ?

आरोग्य खात्याने एप्रिल आणि ऑगस्ट या काळातील डेटावरून संशोधन केले. दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल ते मे या काळात मृत्यू झालेल्यांमध्ये एकही डोस न घेणऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.

ही जनता सुरक्षित

१७.५ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सरकारच्या संशोधनाचा निष्कर्ष ग्राह्य धरल्यास या १७.५ कोटी लोकांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी आहे. ५६ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यांनाही जवळपास ९६ टक्के सुरक्षा मिळत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक दिला गेला दुसरा डोस

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात १.८५ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी असून, तेथे दुसरा डोस पूर्ण करणाऱ्यांची संख्या १.४५ कोटी आहे.

आरोग्य मंत्रालय काय म्हणाले?

लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी असतो. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार