शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कोणत्याही व्यक्तीची बदनामी करू नका; माहिती खात्याचा दूरचित्रवाहिन्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 02:30 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने म्हटले आहे की, खोट्यानाट्या गोष्टींचे प्रसारण करणे टाळावे. समाजातील विविध गटांची बदनामी होईल, अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करू नये.

नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीची बदनामी किंवा निंदानालस्ती करू नका, असा आदेश खासगी दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्यांना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिला आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) कायदा, १९९५ मधील नियम क्रमांक ६ च्या अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने म्हटले आहे की, खोट्यानाट्या गोष्टींचे प्रसारण करणे टाळावे. समाजातील विविध गटांची बदनामी होईल, अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करू नये.यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने आपल्या पत्रात दिल्ली उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका आदेशाचा उल्लेख केला आहे. त्या खटल्यामध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी तसेच खासगी दूरचित्रवाहिन्यांनी कोणताही कार्यक्रम सादर करताना, वृत्तांकन करताना कोणाचीही बदनामी, निंदानालस्ती करणे टाळावे. अमली पदार्थांच्या एका प्रकरणाशी आपला विनाकारण संबंध जोडण्यात येत असून तशा बातम्या प्रसारित केल्या जात आहेत, अशी तक्रार अभिनेत्री रकुलप्रीत सिंह हिने दिल्ली उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती.