शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

पुढील आदेशापर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नका , सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:15 IST

पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नये, असे केंद्र सरकारला तोंडी सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

नवी दिल्ली : पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नये, असे केंद्र सरकारला तोंडी सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरपर्यंत रोहिंग्यांना भारताबाहेर काढण्याची कारवाई सरकारला करता येणार नाही.सरकारने राष्ट्रहित आणि कर्तव्य या दोन्हीमध्ये समतोल राखायला हवा, असे सांगून २१ नोव्हेंबरपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढण्याचेप्रयत्न झाले, तर याचिकाकर्त्यांनी आमच्याकडे यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.भारतीय राज्यघटना मानवतेवर आधारित आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक हितसंबंध यांचे रक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि ते गरजेचेही आहे. मात्र रोहिंग्यांमधील महिला व लहान मुलांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष करता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच या प्रकरणात केंद्राने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून, निर्वासितांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करता येणार नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदविले.या प्रकरणावर युक्तिवादासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय