शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

72 हजार कोटींची दिवाळीनिमित्त खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:12 IST

Diwali : नागरिकांचा उत्साह : बाजारपेठेतील मरगळ झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिवाळीच्या उत्साहाने कोरोना चिंतेला मागे टाकले असून, बाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याची नोंद आहे. दिवाळीच्या दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) दिली आहे. विशेष म्हणजे चिनी वस्तूंना यंदा बाजारात प्रवेशच देण्यात आला नव्हता. 

सीएआयटीने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील २० शहरांतून झालेल्या खरेदी-विक्रीच्या आकडेवारीतून दिवाळीच्या दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे नोंदवले गेले आहे. एरवी दिवाळीच्या निमित्ताने बाजारात चीननिर्मित अनेक वस्तूंची रेलचेल असते; परंतु यंदा चिनी वस्तूंना बाजारात प्रवेश द्यायचा नाही, असे सर्व व्यापाऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंचीच विक्री देशभरात झाली. या उलाढालीमुळे चीनचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

देशातील मोठ्या शहरांत झाले सर्वेक्षणदिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत किती उलाढाल होते यासाठी सीएआयटीतर्फे दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सुरत, कोचीन, जयपूर आणि चंदीगड या शहरांत सर्वेक्षण करण्यात आले. गृहोपयोगी वस्तू, खेळणी, चपला, कपडे, मिठाई, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, घड्याळे, फर्निचर इत्यादींची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल यातून झाली, असे सीएआयटीने नमूद केले आहे.  

टॅग्स :Diwaliदिवाळी