शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

पाकिस्तानला झोंबणार मिरच्या, गुजरातच्या व्यापा-यांकडून भाजीपाला पुरवठा खंडीत

By admin | Updated: October 8, 2016 11:00 IST

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानमध्ये भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची,टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापा-यांनी बंदी आणली आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद दि.8 - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तानला
भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मिरची आणि टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापा-यांनी बंदी आणली आहे. यामुळे, अहमदाबादमधील भाजीपाला विक्रेत्यांना दरदिवसाच्या तीन कोटींच्या व्यापा-यावर फटका बसणार आहे, अशी माहिती अहमदाबाद जनरल कमिशन एजंट असोसिएशनचे सचिव अहमद पटेल यांनी दिली आहे. मात्र या नुकसानापेक्षा देशाचा मुद्दा महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. व्यापा-यांच्या या निर्णयाला शेतक-यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
 
आणखी बातम्या
 
गुजरातमधून पाकिस्तानला 50 ट्रक भरुन 10 टन इतका भाजीपाला, त्यातही विशेषतः मिरची आणि टोमॅटो पाठवला जातो. उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानला भाजीपाल्याचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. 1997पासून सुरू असलेला हा व्यवहार गुजरातमधील व्यापा-यांनी पहिल्यांदा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव कमी होत नाही तोपर्यंत आम्ही भाजीपाल्याचा पुरवठा करणार नाही, अशी ठोस भूमिका व्यापा-यांनी घेतली आहे.