शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उद्धट ई-काॅमर्स कंपन्यांकडून भारतीय नियमांची अवहेलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 09:45 IST

कायद्याचे उल्लंघन : केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांची टीका

ठळक मुद्देगाेयल यांनी सांगतले की, भारतीय बाजारपेठेत आम्ही सर्वांचे स्वागत करताे. मात्र, त्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केले पाहिजे. मात्र, बड्या ई-काॅमर्स कंपन्यांनी निर्लज्जपणे भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे

नवी दिल्ली : ई-काॅमर्स कंपन्या भारतात आल्या. मात्र, त्यांनी अतिशय निर्लज्जपणे भारतीय कायद्यांचे अनेकदा उल्लंघन केल्याची टीका केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयूष गाेयल यांनी केली. या कंपन्यांनी भारतीय कायद्यांचे पालन करावे तसेच पैसा किंवा दमदाटीचा वापर करू नये, असा इशाराही गाेयल यांनी दिला आहे. केंद्र सरकारकडून ई-काॅमर्स कंपन्यांसाठी सादर करण्यात आलेल्या नव्या नियमांचे गाेयल यांनी समर्थन केले. हे नियम ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी बनविल्याचे गाेयल यांनी स्पष्ट केले. 

गाेयल यांनी सांगतले की, भारतीय बाजारपेठेत आम्ही सर्वांचे स्वागत करताे. मात्र, त्यांनी भारतीय कायद्यांचे पालन केले पाहिजे. मात्र, बड्या ई-काॅमर्स कंपन्यांनी निर्लज्जपणे भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. एकदा नव्हे तर वारंवार हा प्रकार घडल्याचे गाेयल म्हणाले. काेणत्याही कंपनीचे नाव न घेता गाेयल म्हणाले, की या कंपन्यांकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे सुरुवातीला भारतीय बाजारपेठेतील माेठा हिस्सा काबीज करण्यासाठी त्यांच्याकडून माेठी गुंतवणूक हाेते. मात्र, त्याचवेळी या कंपन्या उद्धटपणाचे वर्तन करतात. केवळ आर्थिक शक्ती असल्यामुळे त्यांना साेडून देणे चुकीचे आहे.  ई-काॅमर्स कंपन्या मालाच्या किमतींवर नियंत्रण ठेवू पाहत असून, त्यास भारतात परवानगी नसल्याचे गाेयल म्हणाले. भारतीय ट्रेडर महासंघाने ई-काॅमर्स कंपन्यांसाठी बनविलेल्या कायद्यांचे समर्थन केले आहे. दबावाखाली हे कायदे कमकुवत हाेऊ देऊ नका, असे पत्रही महासंघाने पंतप्रधान माेदी यांना पाठविले आहे. 

ब्रिटनमध्ये कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरूस्पर्धा आयाेगाच्या चाैकशीला या कंपन्या प्रतिसाद देत नाहीत. उलट त्याविराेधात काेर्टात जातात. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये ई-काॅमर्स कंपन्यांसाठी अविश्वास कायद्यांवर काम सुरू आहे. ब्रिटनमध्येही स्पर्धा आणि बाजारपेठ प्राधिकरणांनी या कंपन्यांविरुद्ध चाैकशी सुरू केली आहे. या बड्या तंत्रज्ञान आणि ई-काॅमर्स कंपन्यांचे वास्तव आता जगापुढे येत असल्याचे गाेयल म्हणाले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलdelhiदिल्लीonlineऑनलाइन