शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:50 IST

भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्लीः भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन आणि भारतात एखाद्या मुद्द्यावरून वाद होणं हे स्वाभाविक आहे. घरातल्या दोन भावांमध्ये जसे वाद असतात, तशाच प्रकारे चीन आणि भारताचा वाद आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सलोख्याचे असून, दोन्ही देशांमधील चढ-उतार आता थांबले आहेत. दोन्ही देशांमधल्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात भारत-चीन प्रगतिपथावर आहे. दोन्ही देशांमधील संबंध योग्य दिशेनं पुढे जावेत आम्हाला ही आशा आहे. ते म्हणाले, पुढच्या वर्षी आम्ही दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा 70वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. भारत आणि चीनमधील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावेत ही आमची इच्छा आहे. जून 2017मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर वाद झाला होता. हा तणाव कमी करण्यात लू यांचा मोलाचा वाटा आहे. दोन महान देशांतही काही चुकीच्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. एकाच घरातल्या दोन भावांमध्ये असलेल्या वादासारखं होतं. आम्ही एकत्र काम केलं असून, समस्येचा तोडगा काढला आहे. त्याच मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सामान्य झाले आहेत. दोन्ही देशांतील नेत्यांनी अद्भुत काम केलं आहे.