शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अतिरेक्यांचे समर्थन बंद केल्यास पाकशी चर्चा, जनरल बिपिन रावत यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:22 IST

जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

जयपूर : जम्मू -काश्मिरात अतिरेक्यांना मदत करणे पाकिस्तान जेव्हा बंद करेल तेव्हाच शांतता चर्चा होईल, असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिले आहे. बाडमेरजवळ सैन्याच्या युद्धसरावादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.रावत म्हणाले की, आमचीही इच्छा आहे की, पाकिस्तानशी संबंध चांगले असावेत. पण, जम्मू -काश्मिरात दहशतवादाला ज्याप्रकारे पाककडून समर्थन देण्यात येते त्यावरुन असे वाटते की, पाकिस्तानला शांतता नको आहे. त्यामुळे पाकिस्तानने अगोदर दहशतवादाचे समर्थन करणे बंद करावे.भारत - पाकिस्तान सीमेच्या पश्चिमी क्षेत्रात थारच्या वाळवंटात सैन्यदल आणि हवाई दलाचा संयुक्त युद्धसराव ‘हमेशा विजयी’ सुरु आहे. याची पाहणी करण्यासाठी ते येथे आले होते. जम्मू- काश्मिरात अतिरेक्यांविरुद्ध सैन्य, निमलष्करी दल आणि जम्मू - काश्मीर पोलीस यशस्वीपणे सातत्याने कारवाई करत आहेत आणि ही कारवाई सुरुच राहील. (वृत्तसंस्था)परराष्ट्र खात्याचीही तीच भूमिकापरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने अतिरेकी गटांविरुद्ध कारवाई केल्यास भारत आणि पाकिस्ताानातील संबंध चांगले होऊ शकतात. अगोदर पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरुन कारवाया करणाºया अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करावी. त्यानंतर रावत यांनी हे विधान केले आहे हे विशेष.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत