शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंह यांच्या ओएसडीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई; रेल्वेमंत्र्यांविषयी घेतले होते आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:42 IST

नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह ...

नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) संजीव कुमार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.रेल्वे बोर्डाचे सचिव रंजनीश सहाय यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून शिष्टाचाराचे उल्लंघन प्रकरणात भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या २००५ च्या बॅचचे अधिकारी संजीव कुमार यांना तात्काळ रेल्वे खात्यात परत पाठवण्यात यावे, असे म्हटले आहे. संजीव कुमार हे जितेंद्र सिंह रेल्वे सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांचा लेख रेलसमाचार डॉट कॉमवर आणि नॅशनल व्हिल्स डॉट कॉम या दोन वेबसाईटवर प्रकाशित झाला होता.कामकाज व्यवस्थित नाहीसंजीव कुमार यांनी आपल्या लेखात म्हटले होते की, रेल्वे मंत्रालयातील कामकाज व्यवस्थित चाललेले नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने यात तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तथापि, केडर संबंधित विषयांवर प्रश्न उपस्थित करणाºया एका अधिकाºयाची रेल्वे मंत्रालयाने बदली केली आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल