शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

PM Narendra Modi Interview: सर्जिकल स्ट्राईकवेळी थेट संपर्कात होतो; पण... मोदी यांची पहिल्यांदाच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा.

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकझाल्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांनी आधी पाकिस्तानला याबाबत कळविले, नंतर प्रसारमाध्यमे, देशाला सांगितले. मात्र, यावर नाही सरकारचा कोणता मंत्री बोलला होता नाही पंतप्रधान. मात्र, त्याच दिवशी विरोधी पक्षांनी या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. आणि त्यांच्या आरोपांना वजन आणण्यासाठी पाकिस्तानच्या वक्तव्यांची मदत घेतली होती. तेच पाकिस्तानला हवे होते. या ऑपरेशनवेळी मी थेट संपर्कात होतो, असा खुलासा पहिल्यांदाच मोदी यांनी केला. 

सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुद्द्यावर मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदी यांनी आपण सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय मुदद्दा बनविण्य़ाविरोधात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवेळी लाईव्ह संपर्कात असल्याची कबुली दिली. 

उरी सेक्टरमध्ये हल्ला झाल्यानंतर केरळमध्ये असताना मी स्वताला काबूत ठेवू शकत नव्हतो. लष्कराला पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवायचा होता. यामुळे त्यांच्याकडे या ऑपरेशनबाबतचा धोका सांगितला आणि निर्णयही त्यांच्यावर सोपवला. भारतीय लष्कर तयार झाले. तुकड्यांसाठी जवानही निवडले गेले. यामध्ये वेळ गेला. सर्जिकल स्ट्राईकच्यावेळी मी जवानांच्या संपर्कात होतो. मात्र, पहाटे त्यांच्याकडून तासभर कोणतीच माहिती आली नाही. यामुळे बेचैन झालो होतो. कारण ऑपरेशनवेळी जवानांना काही झाले तर नाही ना, याची काळजी लागली होती. मात्र, आम्ही सुखरूप भारतीय हद्दीत आल्याचे जवानांनी सांगितले आणि धीर आल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच यामुळे जवानांची क्षमता कळल्याचे मोदी म्हणाले.

पाकिस्तानला सांगितल्याशिवाय कोणालाही सांगणे उचित नव्हते. यामुळे मिडियाला जेव्हा बोलविण्यात आले तेव्हा मिडियामध्येही खळबळ उडाली होती. पाकिस्तान तर फोनच उचलत नव्हता. मी काय घोषणा करणार याबाबत मिडियाही संभ्रमात होती, असेही मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकNarendra Modiनरेंद्र मोदी