शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळी ‘ऑनलाईन’च; रोख व्यवहारांमध्ये प्रथमच झाली घट, २० वर्षांत पहिल्यांदाच घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 13:15 IST

अर्थव्यवस्थेचे रोखीवरील अवलंबित्वही घटले आहे. बॅंकेत खाते नसलेल्यांनाही व्यवहार करणे शक्य झाले आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण खूप वाढले आहे. भारताने विकसित केलेल्या युपीआय पेमेंट यंत्रणेचे तर जगभरात कौतुक होत आहे. याचा परिणाम रोखीने होणाऱ्या व्यवहारांवर होत आहे. यंदाच्या दिवाळीच्या आठवड्यात गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच चलनातील रोखीचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे.

‘एसबीआय रिसर्च’ने जारी केलेल्या ताज्या ‘इकोरॅप’ अहवालात म्हटले आहे की, एकेकाळी रोखीवर चालणारी भारतीय अर्थव्यवस्था आता ‘स्मार्टफोन’वरील पेमेंट सिस्टीमवर चालताना दिसून येत आहे. डिजिटल पेमेंटचा वाढता वापर रिझर्व्ह बँक, सरकार या दोघांसाठीही लाभदायक आहे. त्यामुळे चलनी नोटांवरील खर्च कमी झाला आहे. तसेच अर्थव्यवस्थेचे रोखीवरील अवलंबित्वही घटले आहे. बॅंकेत खाते नसलेल्यांनाही व्यवहार करणे शक्य झाले आहे.

टॅग्स :digitalडिजिटलDiwaliदिवाळी 2022