शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

‘डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय घोटाळ्यांत वाढ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:31 IST

केरळ पोलीस आणि अन्य एका संस्थेने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षाविषयक कार्यक्रमात बोलताना डोव्हाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीनंतर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वित्तीय घोटाळ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आॅनलाईन असताना सावध राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी केले आहे.

भारताचे सायबरस्पेस सुरक्षित, विश्वसनीय आणि प्रतिरोधक असावे यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती -२0२0 आणणार आहे, असेही डोव्हाल यांनी सांगितले.केरळ पोलीस आणि अन्य एका संस्थेने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षाविषयक कार्यक्रमात बोलताना डोव्हाल यांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे रोख रक्कम हाताळण्याचे प्रमाण कमी होऊन डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आॅनलाईन डाटा शेअरिंग होत आहे. समाज माध्यमांवरील उपस्थितीही वाढली आहे.

यात समाजकंटकांनाही संधी सापडली आहे. सायबर स्वच्छतेची जाणीव नसल्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ५00 टक्के वाढले आहे.

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालdigitalडिजिटलcyber crimeसायबर क्राइम