शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिल्लीत डिझेल एसयूव्ही गाडयांवर बंदी

By admin | Updated: December 16, 2015 13:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत २००० सीसी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व डिझेल वाहनांची नोंदणी करण्यावर पुढच्यावर्षी ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्वपूर्ण आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत २००० सीसी  किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व डिझेल वाहनांची नोंदणी करण्यावर पुढच्यावर्षी ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे तसेच जे ट्रक दिल्लीसाठी नाहीत त्यांना राष्ट्रीय महामार्ग १ आणि ८ वरुन दिल्लीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

दिल्लीसाठी सामान घेऊन येणा-या ट्रकवर पर्यावरण शुल्कापोटी जास्त रक्कम आकारण्याचे निर्देश दिले आहेत. राजधानीतील सर्व खासगी टॅक्सी चालकांना पुढच्यावर्षी एक मार्चपर्यंत त्यांच्या गाडया सीएनजी करुन घेण्याचे  निर्देश दिले आहेत. 
छोटया डिझेल कारना आपल्या आदेशातून वगळून सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना मात्र दिलासा दिला आहे. दिल्ली सरकारने सम आणि विषम क्रमाकांच्या गाडयांसाठी आखलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या १५ दिवस आधी हे सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.