शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धोनीने २०१९ विश्वचषकानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती - अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 05:52 IST

अख्तर याने सांगितले की, या खेळाडूमध्ये पूर्ण क्षमतेने क्रिकेटची सेवा केली आहे. त्याने पूर्ण सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. मला माहीत नाही की हे एवढे का ताणले जात आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याच्या मते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर निवृत्ती स्वीकारायला हवी होती. मात्र त्याने अजून हा निर्णय का प्रलंबित ठेवला आहे. याची माहिती नसल्याचेही अख्तर म्हणाला.

अख्तर याने सांगितले की, या खेळाडूमध्ये पूर्ण क्षमतेने क्रिकेटची सेवा केली आहे. त्याने पूर्ण सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. मला माहीत नाही की हे एवढे का ताणले जात आहे. त्याने विश्वचषकानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती. जर मी त्याच्या जागी असतो तर निवृत्ती घेतली असती. मी लहान प्रारूपात अजून काही काळ खेळू शकलो असतो. मात्र २०११ च्या विश्वचषकानंतर लगेचच निवृत्ती घेतली असती.’

धोनीने गेल्या वर्षी जुलैनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अख्तर म्हणाला की,‘एक देश म्हणून धोनीला सन्मानाने निवृत्ती द्यावी. त्याने भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे. भारताकडून शानदार खेळ केला आहे. न्यूझीलंड विरोधातील सामन्यात तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच वेळी त्याने निवृत्ती घ्यायला हवी होती. ’ अख्तरने म्हटले की, ‘भारताने २०१३ नंतर एकही मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. विराटला संघात मधल्या फळीत सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूची गरज आहे.’

टॅग्स :Shoaib Akhtarशोएब अख्तरMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीPakistanपाकिस्तान