शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:04 IST

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले

नवी दिल्ली : हनुमान चालिसा व भोंगा यावरून सुरू झालेला वाद आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर येऊन ठेपला आहे. याच मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी झालेल्या हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना निवेदन दिले आहे. यात राज्यात ‘अराजका’ची स्थिती असल्याचे नमूद केले आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर सोमय्यावरील हल्ला गंभीर बाब असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

हल्ल्याची एसआयटीकडून चौकशी व्हावीकिरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना निवदेन दिले. यात सोमय्यांवरील हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, सीआयएफआयने या हल्ल्यासंदर्भात नव्याने गुन्हा दाखल करावा, सोमय्यांवरील हा तिसरा हल्ला असल्याने त्यांच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घ्यावा, शिवसैनिक व खार पोलिसांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागण्या केल्या. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहKirit Somaiyaकिरीट सोमय्या