शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

देस्पांगचा प्रदेश आधीच गमावला, दौलत बेग ओल्डीही जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:17 IST

राहुल गांधी; मोदी सरकार चीनपुढे झुकल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताने गमावलाच व आता तेथील दौलत बेग ओल्डी हा भूभागही आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पूर्व लडाखच्या सीमेवरून आपापले सैन्य मागे घ्यावे, यासाठी भारत व चीनने नुकताच एक करार केला. भारताने हा करार करताना कोणताही भूभाग गमावलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार भ्याड असून, त्याच्या भूमिकेमुळे भविष्यात मोठा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताच्या हातातून गेला आहे. आता दौलत बेग ओल्डी या भूभागावरही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनांनंतर भारत व चीनच्या लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर आणखी कुमक वाढविली होती. 

इतर मुद्द्यांवरही चर्चा सुरूभारत व चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या व सैन्य मागे घेण्यासाठी करार करण्यात आला. आता दोन्ही देशांत मतभेदांच्या इतर मुद्द्यांबाबत  चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१