शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

दिल्लीकरांची तूर्त तरी प्रदूषणातून सुटका नाही

By admin | Updated: November 8, 2016 03:19 IST

दिल्लीत सोमवारीही धुकेमिश्रित प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पट अधिक होता. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदिल्लीत सोमवारीही धुकेमिश्रित प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पट अधिक होता. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर, केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे म्हणाले, या गंभीर समस्येसाठी परस्परांवर दोषारोप करून चालणार नाही. दिल्लीला प्रदूषणाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस सक्रिय राहावे लागेल.दिल्लीत ८0 टक्के प्रदूषण हे स्वत: दिल्लीनेच निर्माण केले आहे. शेजारी राज्यांच्या सहभाग त्यात फक्त २0 टक्के आहे, असे नमूद करीत पर्यावरणमंत्री दवे म्हणाले, बऱ्याच आधी याची पूर्वकल्पना पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रदूषणमुक्तीसाठी केंद्रातर्फे गतवर्षी ४२ कलमी अजेंडाही जारी करण्यात आला. यंदा पुन्हा एकदा कसोशीने त्याचा पाठपुरावा केला जाईल. पर्यावरण मंत्रालयातर्फे हवामान स्थिती व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचे वर्षभराचे कॅलेंडरच जारी करण्यात येणार आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी खरं तर दिल्लीत भरपूर पाऊस पडण्याची आवश्यकता आहे तथापिया आठवड्यात ती शक्यता कमी आहे. वाऱ्यांचा वेग वाढणे हाच तूर्त एकमात्र आहे. वाऱ्यांचा वेग ताशी १0 कि.मी.पर्यंत हवेची गती वाढत नाही, दिल्लीच्या वातावरणातले धुके व प्रदूषणाचा स्तर पुरेसा कमी होणार नाही.