शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Delhi Violence: दिल्ली दंगलीवर काँग्रेसच्या समितीने सोनिया गांधी यांना सोपविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 03:23 IST

केंद्र, राज्य सरकार आणि दिल्ली पोलिसांवरही ठपका

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराबाबत काँग्रेसने स्थापन केलेल्या तथ्य शोधन समितीने आपला अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सादर केला आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात केंद्र आणि दिल्ली सरकार यांना आलेल्या अपयशाचा यात उल्लेख करण्यात आला आहे.

दिल्लीतील हिंसाचाराची सखोल माहिती घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक समिती स्थापन केली होती. यात मुकुल वासनिक, तारिक अन्वर, सुष्मिता देव, शक्तिसिंह गोहिल आणि कुमारी सेल्जा यांचा यात समावेश होता. या हिंसाचारात ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक जण जखमी झाले. दिल्लीतील दंगलीदरम्यान लोकांच्या तक्रारी दूर करण्यात केंद्र आणि राज्य सरकार यांना अपयश आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. यात म्हटले आहे की, भाजपच्या काही नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे संघर्ष झाला.या समितीने ईशान्य दिल्लीत दंगलग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची हॉस्पिटल आणि त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या संघर्षात मारले गेलेले दिल्ली पोलीसचे हेड कॉन्स्टेबल आणि आयबी आॅफिसरच्या घरीही या समितीने भेट दिली.

टॅग्स :delhi violenceदिल्लीSonia Gandhiसोनिया गांधी