शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Delhi violence: द्वेष आणि हिंसाचारामुळे भारताचे नुकसान - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:30 IST

Rahul Gandhi : सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

ठळक मुद्देहिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरूराहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली'हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत'

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. मात्र, सध्या दिल्लीत शांतता आहे. या हिंसाचारामुळे नुकसान झालेल्या भागात सध्या मदतकार्य सुरू असून येथील जनजीवन आता पूर्ववत होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह बुधवारी काँग्रेसच्या एका प्रतिनिधीमंडळाने दिल्लीतील हिंसाचार उसळलेल्या भागांना भेट दिली. 

बुधवारी राहुल गांधी काँग्रेस नेत्यांबरोबर ईशान्य दिल्लीतील बृजपुरी भागात दाखल झाले. या भागात राहुल गांधी यांनी हिंसाचारावेळी आंदोलकांनी पेटवून दिलेल्या शाळेला भेट दिली. या शाळेला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी ते म्हणाले, "ही शाळा आहे, हे भारताचे भविष्य आहे. तिला द्वेष व हिंसाचाराने जाळले आहे. यामुळे कोणाचाच फायदा झाला नाही. हिंसा व द्वेष विकासाचे शत्रू आहेत. भारताला जे विभाजन केले जात आहे आणि जाळले जात आहे, यामुळे भारताला काहीच फायदा नाही आहे."

 

याचबरोबर, सर्वांना मिळून या ठिकाणी प्रेमाने काम करावे लागेल, असे आवाहन राहुल गांधी यांनी करत सांगितले की, "भारताला जोडूनच पुढे जाता येऊ शकते. जगात भारताची जी प्रतिमा आहे, तिला धक्का बसला आहे. बंधुभाव आणि एकता आपली ताकद होती, तिला या ठिकाणी जाळण्यात आले. यामुळे भारताचे नुकसान होत आहे."

राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, कुमारी शैलजा, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, के सुरेश, गौरव गोगोई आणि ब्रह्म मोहिंद्रा उपस्थित होते. दरम्यान, दिल्लीत 24 फेब्रुवारीला उसळलेला हिंसाचार तीन दिवस सुरु होता. या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi violenceदिल्ली