शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:39 IST

भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिसेंमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक कमिटी स्थापन केली आहे. या हिसेंत आपलं घर गमावणाऱ्या कुटुंबांना भाजपकडून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मनोज तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की,  दिल्लीच्या एका भागात अत्यंत निंदणीय हिंसा झाली आहे. अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. तर अनेक घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीतील अनेक भागातील चित्र भयावह होतं. या घटनांचे व्हिडिओ लोकांच्या मोबाईलमध्ये फिरत आहेत. यामध्ये पोलिसांवर हल्ला होताना दिसत आहे. यामध्ये माणुसकीची हत्या झाल्याचे तिवारी यांनी म्हटले.

दिल्लीत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज 200 घरांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कुटुंबासाठी 5 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे एक पॉकेट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 700 ते 800 रुपयांचे साहित्य असेल आणि उर्वरित रक्कम त्या कुटुंबाला देण्यात येईल. यामध्ये विशिष्ट एका समूदायाला मदत करणार नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे.