शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Delhi Violence : पीडित कुटुंबांना भाजप देणार प्रत्येकी पाच हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:39 IST

भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिसेंमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक कमिटी स्थापन केली आहे. या हिसेंत आपलं घर गमावणाऱ्या कुटुंबांना भाजपकडून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मनोज तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की,  दिल्लीच्या एका भागात अत्यंत निंदणीय हिंसा झाली आहे. अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. तर अनेक घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीतील अनेक भागातील चित्र भयावह होतं. या घटनांचे व्हिडिओ लोकांच्या मोबाईलमध्ये फिरत आहेत. यामध्ये पोलिसांवर हल्ला होताना दिसत आहे. यामध्ये माणुसकीची हत्या झाल्याचे तिवारी यांनी म्हटले.

दिल्लीत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज 200 घरांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कुटुंबासाठी 5 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे एक पॉकेट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 700 ते 800 रुपयांचे साहित्य असेल आणि उर्वरित रक्कम त्या कुटुंबाला देण्यात येईल. यामध्ये विशिष्ट एका समूदायाला मदत करणार नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे.