शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

लाँग जर्नी But व्हेरी इजी; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आज हाेणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:09 IST

दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. १२) दिल्ली- बडाेदा- मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूर गावापासून राजस्थानातील दौसापर्यंत २२० किलोमीटरचा महामार्ग बांधून तयार झाला आहे. उद्घाटनासाठी मोदी येणार आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुग्राममधील अलीपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होतील.

दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता. दिल्लीहून जयपूरला दाेन तासांत पोहोचता येते. या महामार्गामुळे दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. दिल्ली ते मुंबई अवघ्या १२ तासांत  हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हा प्रवास अवघ्या १२ तासांचा होणार आहे. सध्या याच प्रवासाला २४ तास लागतात. 

टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबई