शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘नशीब! तळघरात शिरलेल्या पाण्याला दंड लावला नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:28 IST

दिल्ली महानगरपालिकेने विविध भागांत बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या २५ तळघरांना गेल्या ४ दिवसांमध्ये सील ठोकले आहे. 

नवी दिल्ली : येथील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात तीन यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. लोकांना तपासावर कोणतीही शंका राहू नये, हे सुनिश्चित करण्यासाठी हे निर्देश दिल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच तुम्ही तळघरात शिरलेल्या पाण्याला दंड लावला नाही, हे सुदैवच आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने दिल्ली पाेलिसांवर ताशेरेही ओढले.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) फौजदारी खटल्यातील सीबीआयच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले. न्यायालयाने बुडण्याच्या घटनेबद्दल पोलिस आणि दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) यांना फटकारले आणि सांगितले की, विद्यार्थी बाहेर कसे येऊ शकले नाहीत, हे समजू शकले नाही. 

दिल्ली महानगरपालिकेने विविध भागांत बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या २५ तळघरांना गेल्या ४ दिवसांमध्ये सील ठोकले आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय