शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

नवी दिल्लीत भुकेनं जातोय गरिबांचा जीव, न्यायालयानं केंद्र आणि राज्याकडे मागितला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:58 IST

दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राजधानीतल्या आप सरकारला राज्यात होत असलेल्या भूकबळीसंदर्भात एक नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राजधानीतल्या आप सरकारला राज्यात होत असलेल्या भूकबळीसंदर्भात एक नोटीस पाठवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात भूकबळीनं जाणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूसंदर्भात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारकडे जाब मागितला आहे.मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही. के. राव यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे. याचिकाकर्त्यानं याचिकेतून मांडलेल्या प्रश्नांचा न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारला आहे. नवी दिल्लीत झोपडपट्ट्यांतील लोकांची भुकेनं बळी जाण्याची संख्या जास्त आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांना अनुदान असलेलं रेशनिंगचं धान्य मिळत नाही.सरकारनं त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून न दिल्यानं त्यांना रेशनिंगवरचं स्वतः दरातलं धान्य मिळत नाही. त्यामुळे अन्नाविना त्यांचा जीव जात असल्याचं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. न्यायालयानं दिल्ली सरकारमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सोशल वेल्फेअर आणि महिला आणि बालकल्याण मंत्रालयालाही नोटीस पाठवली आहे. न्यायालयानं या प्रकरणावर पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी 2019ला ठेवली आहे.